नाशिक : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो पदयात्रेचे महाराष्ट्रात जंगी स्वागत होऊन महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यात शेगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत नाशिकमधील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, रमेश साळवे, मनोहर आहिरे, प्रा. प्रकाश खळे, किशोर केदार, नंदकुमार मोरे, रवींद्र निकाळे, गणेश उबाळे, किशोर गुरव, अमोल मरसाळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा:
- Ajit Pawar: ‘आता गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली’… विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सूचक ट्विट
- Mainpuri Bypoll : ‘सपा’तील काका-पुतण्यामधील मतभेदावर ‘पडदा’, अखिलेश-शिवपाल आले एका व्यासपीठावर
- जळगाव : शिंदे गटाचा गुवाहाटीचा दौरा रखडला? कारण काय….
The post भारत जोडो यात्रा : नाशिककरांचाही उत्स्फूर्त सहभाग appeared first on पुढारी.