मानवी चुका, सरकारच्या बेपर्वाईमुळे रुग्णांचे मृत्यू : दानवे
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यू भयावह आहेत. मानवी चुका तसेच सरकारच्या बेपर्वाईमुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सरकारने एक रुपयाचीही औषध खरेदी केली नसून औषध खरेदीस निधी दिला नाही. तसेच समृद्धी महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभागाची वाटमारी सुरू असल्याचाही आरोप दानवेंनी केला. नांदेड येथील …
The post मानवी चुका, सरकारच्या बेपर्वाईमुळे रुग्णांचे मृत्यू : दानवे appeared first on पुढारी.