अवकाळीग्रस्तांना मदतीशिवाय अधिवेशन चालू देणार नाही : विनायक राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांची अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नासाडी झाली असताना राज्याचे प्रमुख तेलंगणात लोचटगिरी करीत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान साधताना अवकाळी-गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना जोपर्यंत हेक्टरी किमान ५० हजारांची मदत मिळत नाही तोपर्यंत आमचे आमदार हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाचे सचिव खासदार विनायक …

The post अवकाळीग्रस्तांना मदतीशिवाय अधिवेशन चालू देणार नाही : विनायक राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading अवकाळीग्रस्तांना मदतीशिवाय अधिवेशन चालू देणार नाही : विनायक राऊत

नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’

नाशिक : सतिश डोंगरे निमित्त शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली असून, आगामी निवडणुकांमध्ये नेमके काय चित्र असणार, याची उत्सुकता सर्वांना आतापासूनच लागून आहे. त्यातच भाजप-सेनेसह इतर पक्षांमधील इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने तिकिटाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार, याचीही उत्सुकता आहे. सध्या युती आणि आघाडीसाठी पक्षीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याकरिता नेत्यांच्या दररोज …

The post नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’ appeared first on पुढारी.

Continue Reading नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’

अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा अवकाळी गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या व्यथा अन् भावना सरकार जाणून आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरपाई मिळावी यासाठी मी तुमच्यापर्यंत आलो असून, अधिवेशन संपायच्या आत शेतकऱ्यांना सरकारतर्फे मदतीचा हात नक्कीच दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले. चांदवड तालुक्यातील पन्हाळे गावात गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी आले …

The post अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार : कृषिमंत्री अब्दुल सत्तार appeared first on पुढारी.

Continue Reading अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

नाशिक : पंचनाम्यांची नुसतीच घाई; अनुदान देण्यात मात्र दिरंगाई !

नाशिक : गौरव जोशी राज्यात सध्याच्या अवकाळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीक्षेत्राचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने यंत्रणांना दिले आहेत. मात्र, लालफितीच्या कारभारामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना गेल्यावर्षीच्या पाऊस व अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागले. मदतीची रक्कम थोडीफार नसून तब्बल 225 कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे पंचनाम्यांची घाई पण, मदतीचे अनुदान बँकखात्यावर नाही, …

The post नाशिक : पंचनाम्यांची नुसतीच घाई; अनुदान देण्यात मात्र दिरंगाई ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचनाम्यांची नुसतीच घाई; अनुदान देण्यात मात्र दिरंगाई !

आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ८५ हजार घरकुले मंजूर : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, पुढारी वृत्‍तसेवा : आदिवासी विकास विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ८५ हजार घरकुले मंजूर करण्याचा निर्णय अधिवेशनात शासनाने घेतला आहे. आदिवासी बांधवांसाठी स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातील मंजूर करण्यात आलेली ही सर्वात मोठी घरकुलांची संख्या आहे. तसेच केवळ आदिवासी बांधवच नाही तर प्रत्येक समुदायातील गरजू व्यक्तिंसाठी निकष यादीत असो वा नसो त्याला विविध योजनेतून घर दिले जाईल, अशी …

The post आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ८५ हजार घरकुले मंजूर : डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ८५ हजार घरकुले मंजूर : डॉ. विजयकुमार गावित

जळगावातील समस्यांवरून अधिवेशनात आमदार राजुमामा भोळे आक्रमक

जळगाव : जळगाव शहरातील रस्ते, गाळेधारकांचा करार नुतनीकरण, घनकचरा प्रकल्प यासह शेतकऱ्यांच्या विषयावरून आमदार राजुमामा भोळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. याविषयावर त्यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या गाळ्यांचे महानगरपालिकेने गाळे धारकांना बजावलेले दंडात्मक बिले व मालमत्तावरील बोजा लावण्याच्या घोषणेमुळे महानगरपालिका प्रधासानाविरोधात गाळेधारक आक्रमक झाले आहे. ७ वर्षांचे थकीत भाडे गाळेधारकांनी काही …

The post जळगावातील समस्यांवरून अधिवेशनात आमदार राजुमामा भोळे आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावातील समस्यांवरून अधिवेशनात आमदार राजुमामा भोळे आक्रमक

नाशिकच्या ज्ञानदीप आश्रमातील अत्याचार प्रकरण अधिवेशनात मांडणार: नीलम गोऱ्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शासकीय तसेच अशासकीय निवासी आश्रमशाळेत असणाऱ्या मुलींसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, या योजनांची अंमलबजावणी करताना काही अडचणी येत असतील तर त्याबाबतचा अहवाल आठ दिवसांत मागवण्यात आला आहे. याबाबत नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून आवश्यक वाटल्यास संबंधित अधिकाऱ्यांना नागपूर अधिवेशनात बोलवण्यात येईल, असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. …

The post नाशिकच्या ज्ञानदीप आश्रमातील अत्याचार प्रकरण अधिवेशनात मांडणार: नीलम गोऱ्हे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ज्ञानदीप आश्रमातील अत्याचार प्रकरण अधिवेशनात मांडणार: नीलम गोऱ्हे

अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी मविआची लवकरच बैठक : अजित पवारांची माहिती

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा राज्यात शेतकरी, कामगार अन् विविध क्षेत्रांतील घटकांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. नागपूरच्या अधिवेशनात या प्रश्नाकडे लक्ष वेधून सरकारला ते मार्गी लावण्यासाठी लवकरच मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीची बैठक घेण्यात येईल. त्यात कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य द्यावयाचे याविषयी एकवाक्यता ठरवली जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादीच्या देवळाली …

The post अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी मविआची लवकरच बैठक : अजित पवारांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी मविआची लवकरच बैठक : अजित पवारांची माहिती