बेशिस्त वाहनधारक पादचाऱ्यांच्या मुळावर, 11 महिन्यात ४५ जणांचा अपघाती मृत्यू

शहरात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत अपघातांमध्ये १७१ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४२२ नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक १०६ दुचाकीस्वारांचा समावेश असून त्याखालोखाल ४५ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरातील रस्त्यांवरून पायी चालणेही धोकादायक असल्याचे चित्र आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सर्वाधिक अपघात होत असतात. वेगाने वाहने चालवणे, वाहतूक नियम न पाळणे …

The post बेशिस्त वाहनधारक पादचाऱ्यांच्या मुळावर, 11 महिन्यात ४५ जणांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading बेशिस्त वाहनधारक पादचाऱ्यांच्या मुळावर, 11 महिन्यात ४५ जणांचा अपघाती मृत्यू

राज्यात ८ हजार ९०७ जणांचा अपघाती मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलैअखेर ८ हजार १३५ अपघातांमध्ये ८ हजार ९०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १९ हजार ७१९ अपघात झाले असून, त्यात १६ हजार ६५३ जण गंभीर, किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. महामार्ग सुरक्षितता हा गंभीर विषय असून, दुर्घटनांचा व त्यामध्ये जाणाऱ्या बळींचा आलेख कमी करण्यासाठी महामार्ग …

The post राज्यात ८ हजार ९०७ जणांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात ८ हजार ९०७ जणांचा अपघाती मृत्यू

Accident : राज्यात दिवसाला ३५ जणांचा अपघाती मृत्यू

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात दि. १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२३ या कालावधीत ५५ हजार ५९ अपघातांमध्ये ५९ हजार ५४६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कालावधीत दर दिवसाला राज्यात सरासरी ३५ जणांनी अपघातात जीव गमावल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यात गत ५३ महिन्यांमध्ये एक लाख ३५ हजार १०३ अपघातांची नोंद झाली आहे. …

The post Accident : राज्यात दिवसाला ३५ जणांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Accident : राज्यात दिवसाला ३५ जणांचा अपघाती मृत्यू

Accident : शिर्डी-भरवीर समृद्धी महामार्गावर १७ दिवसांत सहा जणांचा अपघाती मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात तयार झालेल्या शिर्डी भरवीर मार्गाचे २६ मे रोजी उद्घाटन झाले. त्यानंतर या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये (Accident) सहा जणांचा मृत्यू झाला असून, इतर जखमी झाले आहेत. त्यामुळे वेगवान मार्गांवर अपघात आणि अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. राज्याच्या विकासात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे योगदान …

The post Accident : शिर्डी-भरवीर समृद्धी महामार्गावर १७ दिवसांत सहा जणांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Accident : शिर्डी-भरवीर समृद्धी महामार्गावर १७ दिवसांत सहा जणांचा अपघाती मृत्यू

नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच

नाशिक : गौरव अहिरे राज्यात 2019 ते 2022 या चार वर्षांत 53 हजार 109 जणांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यात 10 हजार 634 पादचार्‍यांचा समावेश आहे. त्यामुळे रस्ते, महामार्गांवरून पायी चालणारेही असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. राज्यात रस्त्यांचे जाळे वाढत असून, त्यामुळे वाहतूक जलद होत आहे. मात्र, वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अपघातांची संख्याही वाढत …

The post नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच

नाशिक : 127 दिवसांत 56 जणांचा अपघाती मृत्यू; भरधाव ठरतेय कारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात 1 जानेवारी ते 7 मे या कालावधीत 56 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यात नाशिकरोड, पंचवटी पोलिस ठाण्यात प्रत्येकी 9-9 जणांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्याखालोखाल आडगावच्या हद्दीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवेगवान वाहने, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष, जखमींना वेळेत मदत न मिळणे या कारणांमुळे अपघाती मृत्यू होत असल्याचे निरीक्षण …

The post नाशिक : 127 दिवसांत 56 जणांचा अपघाती मृत्यू; भरधाव ठरतेय कारण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 127 दिवसांत 56 जणांचा अपघाती मृत्यू; भरधाव ठरतेय कारण

नाशिक : लेन कटिंग रोखल्याने अपघातांत निम्म्याने घट; पोलिसांच्या गस्तीचा सकारात्मक परिणाम

नाशिक : गौरव अहिरे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर होणार्‍या अपघाती मृत्यूंना रोखण्यासाठी शहर पोलिसांनी गस्त सुरू केली आहेे. या गस्ती पथकांमार्फत अवजड वाहनांना एकाच लेनमध्ये वाहने चालविण्याचे आवाहन केले जात असून, इतर वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी दुसर्‍या लेनचा वापर करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे या गस्तीचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गत तीन महिन्यांच्या आकडेवारीनुसार अपघातांमध्ये निम्म्याने घट …

The post नाशिक : लेन कटिंग रोखल्याने अपघातांत निम्म्याने घट; पोलिसांच्या गस्तीचा सकारात्मक परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लेन कटिंग रोखल्याने अपघातांत निम्म्याने घट; पोलिसांच्या गस्तीचा सकारात्मक परिणाम

आरटीओ : जिल्ह्यात दररोज तीन जण अपघाताचे बळी

नाशिक : गौरव अहिरे औरंगाबाद रोडवरील नांदूर नाक्याजवळील सिग्नलवर झालेल्या अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने अपघातांची कारणे व त्यावरील उपाययोजना शोधली जात आहे. दरम्यान, नाशिक शहरात जानेवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत 120 जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये आहे, तर ग्रामीण भागात ऑगस्ट अखेरपर्यंत 635 जणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. आरटीओ …

The post आरटीओ : जिल्ह्यात दररोज तीन जण अपघाताचे बळी appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : जिल्ह्यात दररोज तीन जण अपघाताचे बळी

नाशिक : विष सेवन केलेल्याचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विष सेवन केलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकाश बाबूलाल ढोमणे (55, रा. सराफ लॉन्स, इंदिरानगर) असे या व्यक्तीचे नाव आहे. प्रकाश यांनी राहत्या घरात विष सेवन केल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. 12) दुपारी त्यांचा मृत्यू झाला. हेही वाचा: सावरकर-टीपू सुलतानच्या पोस्टरवरून वाद; कर्नाटकमधील शिवमोगा शहरात जमावबंदी …

The post नाशिक : विष सेवन केलेल्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विष सेवन केलेल्याचा मृत्यू

नाशिक : दोन वर्षांनी मृतांच्या नातलगांना मिळाली नुकसानभरपाई : राष्ट्रीय लोकअदालत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अपघातात जीव गमावल्यानंतर कुटुंबीयांना विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केली होती. मात्र राष्ट्रीय लोकअदालीत ही प्रकरणे निकाली निघाल्याने दोन मृतांच्या नातलगांना एक कोटी २९ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली, तर जखमी शेतकऱ्यास १६ लाख १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. या लोकअदालतीत १३ हजार २८० प्रकरणांचा निपटारा झाला असून, ७३ कोटी ३० …

The post नाशिक : दोन वर्षांनी मृतांच्या नातलगांना मिळाली नुकसानभरपाई : राष्ट्रीय लोकअदालत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन वर्षांनी मृतांच्या नातलगांना मिळाली नुकसानभरपाई : राष्ट्रीय लोकअदालत