उद्धव ठाकरे जनतेच्या कामासाठी बाहेर पडले नाही : अब्दुल सत्तार यांचा आरोप
नाशिकरोड पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना फक्त एकदा मंत्रालयात आले होते ते जनतेच्या कामासाठी कधी बाहेर पडले नाही असा आरोप कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात कृषी विभागाच्या आढावा बैठकीसाठी मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध माहिती दिली. …
The post उद्धव ठाकरे जनतेच्या कामासाठी बाहेर पडले नाही : अब्दुल सत्तार यांचा आरोप appeared first on पुढारी.