नाशिक : अवकाळीने वन्यप्राणी प्रगणनेवर फेरले पाणी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात बरसणार्या अवकाळी पावसाने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळविले आहे. अवकाळीचा फटका यंदा वन्यप्राणी प्रगणनेवर झाला आहे. बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री लख्ख प्रकाशात अभयारण्ये, राखीव वनक्षेत्रांच्या परिसरात करण्यात येणारी वन्यप्राणी गणना रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. विशेषत: कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील प्रगणनेच्या वन्यजीव विभागाने केलेल्या तयारीवर पाणी फेरले आहे. नाशिक : गुन्हेगारांच्या मनात वकील आत्मीयता …
The post नाशिक : अवकाळीने वन्यप्राणी प्रगणनेवर फेरले पाणी appeared first on पुढारी.