नाशिक : पाणीचोरांना ४५ दिवस “अभय’ ; त्यानंतर दंडाची रक्कम होणार ‘इतकी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात २५ टक्के पाणीवापर हा अनधिकृत नळजोडणीमधून होत असल्याने, त्याचा मोठा फटका महापालिकेला बसत आहे. वाढत्या पाणीचोरीमुळे महापालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा तोट्यात गेली असून, यंत्रणा सुस्थितीत करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ४५ दिवसांची अभय योजना आणली आहे. १ मेपासून ही योजना सुरू झाली असून, अनाधिकृत नळजोडणीधारकांना महापालिकेच्या विभागीय …

The post नाशिक : पाणीचोरांना ४५ दिवस "अभय' ; त्यानंतर दंडाची रक्कम होणार 'इतकी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीचोरांना ४५ दिवस “अभय’ ; त्यानंतर दंडाची रक्कम होणार ‘इतकी’