नाशिक: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे देश स्वतंत्र : ना. गिरीश महाजन
नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदान आणि त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवतो आहोत, हे सर्वांचे भाग्य आहे. नाशिकच्या जनतेने या चळवळीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भाग घेऊन स्वातंत्र्याप्रति आपली श्रद्धा सिद्ध करताना त्यात यश मिळवले, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी …
The post नाशिक: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे देश स्वतंत्र : ना. गिरीश महाजन appeared first on पुढारी.