त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबक शहरात विविध जातीत व धर्मांत असलेला सलोखा आजही कायम असल्याचा विश्वास शहरातील आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या सहविचार शांतता सभेत व्यक्त करण्यात आला. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी मंदिर प्रवेशाच्या कथित प्रकरणामुळे त्र्यंबकनगरीची बदनामी होत असून, येथे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे ठाम मत मांडले. अफवांमुळे आणि खासगी …
The post त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती appeared first on पुढारी.