नाशिक : तारांगण पाडा प्रकरणी पाणी पिण्यास योग्य, मात्र साथीचे कारण गुलदस्त्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील तारांगण पाड्यावरील हातपंपांचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जिल्हा परिषद प्रशासनास प्राप्त झाला आहे. जर पाणी पिण्यास योग्य आहे, तर मग साथीची लागण कशामुळे झाली, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात तारांगण पाड्यावरील 50 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण कशामुळे झाली, याचे उत्तर शेवटी …

The post नाशिक : तारांगण पाडा प्रकरणी पाणी पिण्यास योग्य, मात्र साथीचे कारण गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तारांगण पाडा प्रकरणी पाणी पिण्यास योग्य, मात्र साथीचे कारण गुलदस्त्यात