धुळे : अवकाळीमुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश- पालकमंत्री गिरीश महाजन
धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात सलग दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळी व गारपीटीचा सामना करावा लागत आहे. मागील 15 दिवसांपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळी-वारा व काही भागात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे …
The post धुळे : अवकाळीमुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश- पालकमंत्री गिरीश महाजन appeared first on पुढारी.
Continue Reading
धुळे : अवकाळीमुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश- पालकमंत्री गिरीश महाजन