तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा तब्बल ७२ दिवसांनंतर केंद्र सरकारच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून, तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. सरकारने सरसकट निर्यातबंदी हटविली नसून …

The post तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम appeared first on पुढारी.

Continue Reading तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम

तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा तब्बल ७२ दिवसांनंतर केंद्र सरकारच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून, तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. सरकारने सरसकट निर्यातबंदी हटविली नसून …

The post तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम appeared first on पुढारी.

Continue Reading तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम

जळगाव : पांढऱ्या सोन्याचे दर घसरले; बळीराजाची दिवाळीही कशीबशी साजरी

 जळगाव : पुढारी वृत्तसेवा खरिपातील सुमारे ६० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. त्यातील काही कापूस शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात विकून दिवाळसण साजरा केला. तर काही कापूस किमान १० हजारांचा दर मिळावा, यासाठी विक्रीस काढत नसल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या खंडीचे (दोन गाठी) दर १ लाख १० हजारांवरून ६५ हजारांवर आले आहेत. त्यामुळे पांढऱ्या …

The post जळगाव : पांढऱ्या सोन्याचे दर घसरले; बळीराजाची दिवाळीही कशीबशी साजरी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पांढऱ्या सोन्याचे दर घसरले; बळीराजाची दिवाळीही कशीबशी साजरी