तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम
नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा तब्बल ७२ दिवसांनंतर केंद्र सरकारच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून, तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. सरकारने सरसकट निर्यातबंदी हटविली नसून …
The post तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम appeared first on पुढारी.