राज ठाकरे फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत? छगन भुजबळांचा सवाल

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज राज्यातील प्रत्येक घटकाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती केली, त्यांनी सर्वांना सोबत घेतले. त्यांच्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीचे फार मोठे काम केले. म्हणून शरद पवार म्हणाले की, या महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे आहे. अगदी प्रबोधनकार ठाकरे यांनीदेखील बरचसे काम फुले, शाहू, …

The post राज ठाकरे फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत? छगन भुजबळांचा सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरे फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत? छगन भुजबळांचा सवाल