आदिवासी समाजाला न्याय मिळावा ही सरकारची भूमिका : रामदास आठवले
पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा आदिवासींवर अन्याय होऊ नये, आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका केंद्र आणि राज्य सरकारची आहे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. आदिवासी आघाडीतर्फे शहरातील नवापूर रोडवर झालेल्या आदिवासी एकता महामेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. आठवले म्हणाले की, विरोधकांकडे सत्ता होती तेव्हा त्यांनी लोकांसाठी काय केले? राहुल गांधी …
The post आदिवासी समाजाला न्याय मिळावा ही सरकारची भूमिका : रामदास आठवले appeared first on पुढारी.