नाशिक: पुरात वाहून जाणाऱ्या चौघांना वाचवण्यात यश
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा रात्रभर चाललेल्या मुसळधार पावसाने पहाटे अचानक गोदावरी नदीस पूर आल्याने रामकुंड येथील गांधी ज्योत जवळ झोपलेले चौघे जण पाण्यात वाहून चालले होते. मात्र जीवरक्षक व अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने चौघांना बाहेर काढण्यात यश आले. सिन्नर शहर व तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार; पूल ओलांडताना मोटार सायकलसह दोनजण वाहून गेल्याची भीती रात्रभर …
The post नाशिक: पुरात वाहून जाणाऱ्या चौघांना वाचवण्यात यश appeared first on पुढारी.