आयुष्मान भारत योजनेत नाशिक पाचव्या स्थानी

नाशिक : वैभव कातकाडे केंद्र सरकारने वित्तपुरवठा केलेल्या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये राज्यात नाशिक जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांपैकी 45 टक्के लाभार्थ्यांनी या योजनेचे आयुष्मान कार्ड घेतले आहे. याबाबतची प्रगती सुधारण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी स्पेशल अजेंडा राबविणार आहेत. दि. 15 ते 31 मे दरम्यान जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये लाभार्थ्यांना हे कार्ड …

The post आयुष्मान भारत योजनेत नाशिक पाचव्या स्थानी appeared first on पुढारी.

Continue Reading आयुष्मान भारत योजनेत नाशिक पाचव्या स्थानी