नाशिक : बदलत्या वातावरणामुळे आंबा उत्पादकही चिंतेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अचानक बदललेल्या वातावरणाचा फटका आंबा उत्पादकांना बसला आहे. ऐन मोहोर येण्याच्या वेळेतच वातावरण बदलले आणि पावसाला सुरुवात झाल्याने अनेक ठिकाणी मोहोर जळून गेल्याने पेठ, सुरगाणा, त्र्यंबक आदी भागांत आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ६० ते ७० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवर होणार …

The post नाशिक : बदलत्या वातावरणामुळे आंबा उत्पादकही चिंतेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बदलत्या वातावरणामुळे आंबा उत्पादकही चिंतेत