जळगाव : रेल्वेमुळे केळी उत्पादकांना 45 लाखांचा फटका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दिल्लीला केळी पाठविण्यासाठी रेल्वेने वेळेवर वॅगन्स उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी त्या तेथे पोहोचण्यात तब्बल पाच ते सहा दिवसांचा काळ लागत असल्याने केळी उत्पादक शेतकर्‍यांची केळी रस्त्यातच खराब होत असून, शेतकर्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. Nepal : वेळीच आप्तकालीन लँडिंग केल्याने विमान दुर्घटना टळली, 22 प्रवासी बचावले आठ वर्षांच्या खंडानंतर …

The post जळगाव : रेल्वेमुळे केळी उत्पादकांना 45 लाखांचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रेल्वेमुळे केळी उत्पादकांना 45 लाखांचा फटका