कांदा निर्यातबंदीने भावच नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने ३१ मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. लाल कांद्याबरोबरच उन्हाळ कांदाही बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असून, कांद्याला चांगला भाव मिळत नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघतो की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. सध्या द्राक्ष हंगाम सुरू असून, लाखो रुपये खर्चूनही मागील दोन-तीन वर्षांपासून द्राक्षाला …

The post कांदा निर्यातबंदीने भावच नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यातबंदीने भावच नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण

नाशिक : मिरची कवडीमोल झाल्याने उत्पादक हतबल

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा कांदा, टोमॅटोनंतर मिरचीच्या बाजारभावात घसरण होत असल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लाखो रुपये खर्च करून मिरचीला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने अक्षरशः मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. निफाड तालुक्यातील लासलगावजवळील वेळापूर येथील शेतकरी एकनाथ कुटे यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रामध्ये आरमार …

The post नाशिक : मिरची कवडीमोल झाल्याने उत्पादक हतबल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मिरची कवडीमोल झाल्याने उत्पादक हतबल

नाशिक : अर्थिक समीकरण बिघडले; टोमॅटोचे भाव घसरल्याने बळीराजाच्या पदरी निराशा

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा गेल्या दहा दिवसापासून चालू हंगामात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाल्याने उत्पादन खर्च देखील वसुल होणे  कठिण झाल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. सध्या कर्नाटक, आंधप्रदेश, मध्य प्रदेशाचा टोमॅटो बाजारात दाखल झाल्याने टोमॅटो बाजारात घसरण होत असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव ८०० कॅरेटवरून २५० ते ३०० रुपये कॅरेटवर …

The post नाशिक : अर्थिक समीकरण बिघडले; टोमॅटोचे भाव घसरल्याने बळीराजाच्या पदरी निराशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अर्थिक समीकरण बिघडले; टोमॅटोचे भाव घसरल्याने बळीराजाच्या पदरी निराशा