विरोधकांना काही काम धंदा नाही, ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करताय : उदय सामंत
नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आमची जबाबदारी आहे. जातीय तेढ निर्माण करणे योग्य नाही. महाराष्ट्रात अशा पद्धतीचे वाद-विवाह होऊ नयेत. जातीय सलोखा राखला जावा, अशी प्रतिक्रया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्र्यंबकेश्वर येथील घटनेवर दिली. तसेच या प्रकरणी एसआयटी स्थापन केली असून, त्यावर राजकीय बोलणे योग्य नसल्याचे सांगताना, विरोधकांना काही कामधंदा …
The post विरोधकांना काही काम धंदा नाही, ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करताय : उदय सामंत appeared first on पुढारी.