Heat Stroke : अमळनेरात उष्माघातामुळे विवाहितेचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात मे महिन्यात सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अमळनेरात ऐका विवाहित महिलेचा उष्माघाताने (Heat Stroke) मृत्यू झाल्याची घटना तांबेपुरा भागात घडली. रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय 33) असे मयत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली राजपूत या अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. रेल्वेने परत आल्यानंतर ऊन लागल्याने …

The post Heat Stroke : अमळनेरात उष्माघातामुळे विवाहितेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Heat Stroke : अमळनेरात उष्माघातामुळे विवाहितेचा मृत्यू