आ.छगन भुजबळ : एकात्मतेसाठी सामुदायिक विवाह सोहळे गरजेचे
नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा समाजातील गोरगरीब जनतेच्या हिताच्या द़ृष्टीने आणि समाजात एकात्मता वाढीसाठी सामुदायिक विवाह सोहळ्यांची परंपरा अतिशय महत्त्वाची आहे. ही परंपरा संस्थेच्या वतीने कायम सुरू ठेवावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. कौतुकस्पद ! बारावीत शिकणार्या राहुलने बनविली ई-बाईक नाशिक जिल्हा मुस्लीम उत्कर्ष समिती, मुस्लीम फाउंडेशन लासलगाव व नाज-ए-वतन बहुउद्देशीय सामाजिक …
The post आ.छगन भुजबळ : एकात्मतेसाठी सामुदायिक विवाह सोहळे गरजेचे appeared first on पुढारी.