बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना करावी : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अशी सुरुवातीपासूनची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करणार नसेल तर राज्याने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करावी, अशी आग्रही मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी (दि.26) मुंबईत पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत …

The post बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना करावी : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना करावी : छगन भुजबळ