शहरातील चौक मृत्यूचे सापळेच!

कॅलिडोस्कोप : ज्ञानेश्वर वाघ औरंगाबाद महामार्गावरील मिरची चौकात घडलेल्या खासगी बस आणि ट्रकच्या अपघाताने सर्वांचेच काळीज पिळवटून टाकले. अंगावर शहारे आणणार्‍या या घटनेने महाराष्ट्र ढवळून निघाला. याच अपघाताच्या नव्हे, तर या आधीही अनेक ठिकाणी घडलेल्या अपघातांमुळे शासकीय यंत्रणेचे कान आणि डोळे उघडले गेले आणि उपाययोजना करण्यासाठी पळापळ सुरू झाली. खरे तर रस्ते, त्यावरील वळणे तसेच …

The post शहरातील चौक मृत्यूचे सापळेच! appeared first on पुढारी.

Continue Reading शहरातील चौक मृत्यूचे सापळेच!

बस दुर्घटना : जिल्हा प्रशासनाची कार्यवाही; ७ लाखांची मिळणार मदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद महामार्गावरील बस दुर्घटनेत १२ निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागला. अपघातामधील सर्व मृतांची ओळख पटली आहे. मृतांच्या वारसांना राज्य ५ लाख, तर केंद्र शासन दोन लाखांची आर्थिक मदत करणार आहे. जिल्हा प्रशासनाने मदतीसाठीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. यवतमाळवरून मुंबईला जाणाऱ्या लक्झरी बसला गेल्या शनिवारी (दि. ८) अपघात झाला. अपघातात ४३ …

The post बस दुर्घटना : जिल्हा प्रशासनाची कार्यवाही; ७ लाखांची मिळणार मदत appeared first on पुढारी.

Continue Reading बस दुर्घटना : जिल्हा प्रशासनाची कार्यवाही; ७ लाखांची मिळणार मदत