नाशिक : रब्बीसाठी कडवाचे आज संक्रांतीपासून 30 दिवसांचे आवर्तन

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा कडवा व भोजापूर कालव्यातून यंदा रब्बीचे आवर्तन रविवारी (दि. 15) म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी सुटणार असल्याने खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचा सण असलेल्या मकरसंक्रांतीची गोडी वाढणार आहे. कडवा कालव्यास रब्बीसोबत बिगरसिंचनाचेही आवर्तन सोडण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिल्याने सिंचनासाठी 30, तर बिगरसिंचनासाठी 4 दिवसांचे, तर भोजापूरमधून 15 ते 20 दिवसांचे सिंचनाचे आवर्तन सोडण्यात …

The post नाशिक : रब्बीसाठी कडवाचे आज संक्रांतीपासून 30 दिवसांचे आवर्तन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रब्बीसाठी कडवाचे आज संक्रांतीपासून 30 दिवसांचे आवर्तन