नाशिक : बांधावरची संपली झाडे; पक्षी उडाले रानाकडे…बदलत्या शेतीचा फटका

नाशिक (कवडदरा)  : पुढारी वृत्तसेवा शेती म्हणजे नुसतीच रानातली पिके नाहीत, तर शेतीत बांधावरची झाडीसुद्धा असतात. हे ज्याला समजले, त्याची शेती फायद्याची झाली. बदलत्या शेतीत मात्र हे सूत्र बदलले असून, बांधावरच्या झाडांवरच पहिली कुर्‍हाड पडत आहे. त्यामुळे शेतीचे तर नुकसान होतच आहे, पण त्या झाडांवर आश्रयास असलेल्या पक्ष्यांचेही स्थलांतर होत आहे. त्यामुळे निसर्गाचा एक महत्त्वाचा …

The post नाशिक : बांधावरची संपली झाडे; पक्षी उडाले रानाकडे...बदलत्या शेतीचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बांधावरची संपली झाडे; पक्षी उडाले रानाकडे…बदलत्या शेतीचा फटका

नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील साकूर, धामणगाव, भरवीर, पिंपळगाव, घोटी खुर्द परिसरात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा सर्वांत मोठा फटका मेंढपाळांना बसत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे साकूर येथील दोन शेतकर्‍यांनी गेल्या 50 वर्षांपासून मोठ्या कष्टाने जोपासलेला आपापला 100 शेळ्या-मेंढ्यांचा आख्खा कळप एकाच दिवसात विकून मेंढपाळीचा धंदाच बंद केला आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेला कळप विकताना या दोघा …

The post नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप

नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील साकूर, धामणगाव, भरवीर, पिंपळगाव, घोटी खुर्द परिसरात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा सर्वांत मोठा फटका मेंढपाळांना बसत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे साकूर येथील दोन शेतकर्‍यांनी गेल्या 50 वर्षांपासून मोठ्या कष्टाने जोपासलेला आपापला 100 शेळ्या-मेंढ्यांचा आख्खा कळप एकाच दिवसात विकून मेंढपाळीचा धंदाच बंद केला आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेला कळप विकताना या दोघा …

The post नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप

नाशिक : फळमाशीवर भरवीरच्या शेतकर्‍याचा रामबाण उपाय

नाशिक (कवडदरा)  : पुढारी वृत्तसेवा काकडी, पडवळ, दोडकी अशा फळपिकांवर सध्या मोठ्या प्रमाणात फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्याने फळे सडून शेतकर्‍याचे सध्या मोठे नुकसान होत आहे. यावर इगतपुरी तालुक्यातील भरवीर येथील येथील तरुण शेतकरी सुनील शेळके यांनी प्लास्टिक बाटली आणि लूर गोळीच्या माध्यमातून स्वस्त असा कामगंध सापळ्याच्या माध्यमातून रामबाण उपाय शोधला आहे. त्याचा आंबा पिकालाही प्रचंड फायदा …

The post नाशिक : फळमाशीवर भरवीरच्या शेतकर्‍याचा रामबाण उपाय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फळमाशीवर भरवीरच्या शेतकर्‍याचा रामबाण उपाय