नाशिक : पवित्र रामकुंडात काँक्रिटीकरणामुळे अस्थींचा खच

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा गोदावरीच्या पवित्र रामकुंडामध्ये अस्थी विलय होत असल्याचे पोथी-पुराणांत सांगितले जात असल्यामुळे देशभरातील नागरिक अस्थिविसर्जनासाठी येत असतात. परंतु रामकुंडातील तळाच्या काँक्रिटीकरणामुळे कुंडामध्ये ‘अस्थी विलय’ होत नसून, अक्षरश: अस्थींचा खच जमा होत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने रामकुंडातील अस्थी विलय कुंड तातडीने पुनरुज्जीवित करण्याची मागणी गोदाप्रेमींनी केली आहे. सन २००२-०३ च्या कुंभमेळ्यासाठी गोदापात्राचे काँक्रिटीकरण …

The post नाशिक : पवित्र रामकुंडात काँक्रिटीकरणामुळे अस्थींचा खच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पवित्र रामकुंडात काँक्रिटीकरणामुळे अस्थींचा खच

स्मार्ट सिटी कंपनीचा मनमानी कारभार कधी थांबणार!

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ केंद्र सरकारने ज्या उद्देशाने स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना केली तो उद्देश किमान नाशिक शहरापुरता कधीच सफल झाला नाही. गेल्या सात वर्षात या कंपनीने नाशिककरांना वैतागाशिवाय काहीच दिले नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. एकतर या कंपनीत असलेल्या अधिकाऱ्यांना नाशिकच्या जडणघडणीविषयी फारशी माहिती नाही. असे असताना महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांना विश्वासात …

The post स्मार्ट सिटी कंपनीचा मनमानी कारभार कधी थांबणार! appeared first on पुढारी.

Continue Reading स्मार्ट सिटी कंपनीचा मनमानी कारभार कधी थांबणार!