नाशिक : दोन हजार रुपयांत चौघांना अडीच महिने राबवले

देवगांव, (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील गौरी आगीवले मृत्यू प्रकरणामुळे नाशिक जिल्ह्यातील वेठबिगार मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. एकीकडे कमी पैशात आदिवासी, कातकरी बांधवांना राबवून वेठबिगारीसारखे प्रकरण उजेडात येत असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मोखाडा तालुक्यातील पळसुंडा येथील कातकरी कुटुंबातील चार जणांना चक्क दोन हजारात अडीच महिने …

The post नाशिक : दोन हजार रुपयांत चौघांना अडीच महिने राबवले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन हजार रुपयांत चौघांना अडीच महिने राबवले