नाशिक : …..तर लष्करी जवानांकडून कसाबचा जागेवर खात्मा : कारगिल योद्धा दीपचंद

नाशिकरोड पुढारी वृत्तसेवा जम्मू – काश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना दररोज कंठस्नान घातले जात आहे. मुंबई हल्ल्यातील कसाब पोलिसांच्या एवजी जवानांच्या हाती लागला असता तर त्याचा तिथेच जागेवरच खात्मा केला असता, त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्याची वेळच येऊ दिली नसती, असे प्रतिपादन कारगील योद्धा दीपचंद यांनी केले. नाशिक : खाकीसह नागरिकांचाही 75 किमीच्या दौडमधून सलाम देवळाली …

The post नाशिक : .....तर लष्करी जवानांकडून कसाबचा जागेवर खात्मा : कारगिल योद्धा दीपचंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …..तर लष्करी जवानांकडून कसाबचा जागेवर खात्मा : कारगिल योद्धा दीपचंद