नाशिक : शेतकऱ्याने फिरवला पाच एकर कोबीवर नांगर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या कोबी पिकाला केवळ एक रुपया भाव मिळत असल्याने तसेच ते पीक काढणीचा खर्चदेखील परवडत नसल्याने त्यांनी बुधवारी (दि.१) आपल्या पाच एकर क्षेत्रातील कोबी पिकावर ट्रॅकरने नांगर फिरवला. अंबादास …

The post नाशिक : शेतकऱ्याने फिरवला पाच एकर कोबीवर नांगर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्याने फिरवला पाच एकर कोबीवर नांगर