देवाला साकडे घातल्यामुळेच कोल्हापूरला पूर टळला : दीपक केसरकर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीत कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून पाणी सोडले की, साधारणत: पाच फुटांपर्यंत पाण्याची पातळी वाढते. पण यंदा योगायोगाने मी शिर्डीत होतो. मी, हे संकट टळू दे अशी प्रार्थना साईचरणी केली. त्यामुळे पाणीपातळी वाढली नाही. तसेच संभाव्य धोकाही टळल्याचा दावा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. माध्यमिक व …
The post देवाला साकडे घातल्यामुळेच कोल्हापूरला पूर टळला : दीपक केसरकर appeared first on पुढारी.