नाशिक : रासायनिक खतांसाठी शेतकर्‍यांची धावाधाव; रब्बीचा हंगाम अडचणीत

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात महिन्यापासून महत्त्वाच्या रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली आहे. पिकांना पाहिजे ते खत उपलब्ध होत नसल्यामुळे उत्पादनात घट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. नाशिक जिल्ह्यासह तालुक्यातील कृषी विभागाने रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. धायरीत हंडाभर पाण्यासाठी चिरीमिरी! तालुक्यात सध्या युरिया 10.26.26 आणि 24.24.0 ही खते गेल्या …

The post नाशिक : रासायनिक खतांसाठी शेतकर्‍यांची धावाधाव; रब्बीचा हंगाम अडचणीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रासायनिक खतांसाठी शेतकर्‍यांची धावाधाव; रब्बीचा हंगाम अडचणीत