नाशिक : शिवरायांचे विचार पोहोचवण्यासाठी केला रायगड ते एव्हरेस्टपर्यंत सायकल प्रवास

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा रायगड ते एव्हरेस्टपर्यंतचा सायकल प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देशभर पोहोचवण्याचे सुबोध गांगुर्डे या तरुणाचे ध्येय आहे. तो 365 दिवसांत 370 किल्ले सर करणार आहे. सुबोधने नुकताच विश्रामगड सर केला. ठाणगाव येथील जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने सुबोध गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला. सायकलिंग हाच ध्‍यास… : एका पायाने केला …

The post नाशिक : शिवरायांचे विचार पोहोचवण्यासाठी केला रायगड ते एव्हरेस्टपर्यंत सायकल प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवरायांचे विचार पोहोचवण्यासाठी केला रायगड ते एव्हरेस्टपर्यंत सायकल प्रवास

मुख्यमंत्री शिंदे : गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ‘दुर्ग प्राधिकरण’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील गड-किल्ले आपली ऐतिहासिक संपत्ती असून, नाशिकलाही गड-किल्ल्यांची मोठी परंपरा लाभलेली आहे. या संपत्तीची पडझड झाली आहे. या संपत्तीचे जपणूक करणे सर्वांचे कर्तव्य असून, त्यासाठी राज्यस्तरावर दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेल्या नाशिकचा विकासाच्या माध्यमातून बदल करण्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी …

The post मुख्यमंत्री शिंदे : गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ‘दुर्ग प्राधिकरण’ appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री शिंदे : गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ‘दुर्ग प्राधिकरण’

Nashik : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील गडकिल्ल्यांसह पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी

इगतपुरी (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : वरुण राज्याच्या कृपेने जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुका हिरवाईने नटला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. अतिगर्दी तसेच संततधारेमुळे अपघाताच्या शक्यतेने, नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने, दुगारवाडी, हरिहरगड, भास्करगड, अंजनेरी, वाघेरा तसेच इगतपुरी तालुक्यातील …

The post Nashik : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील गडकिल्ल्यांसह पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील गडकिल्ल्यांसह पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी