स्मार्ट सिटी कंपनीचा मनमानी कारभार कधी थांबणार!

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ केंद्र सरकारने ज्या उद्देशाने स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना केली तो उद्देश किमान नाशिक शहरापुरता कधीच सफल झाला नाही. गेल्या सात वर्षात या कंपनीने नाशिककरांना वैतागाशिवाय काहीच दिले नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. एकतर या कंपनीत असलेल्या अधिकाऱ्यांना नाशिकच्या जडणघडणीविषयी फारशी माहिती नाही. असे असताना महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांना विश्वासात …

The post स्मार्ट सिटी कंपनीचा मनमानी कारभार कधी थांबणार! appeared first on पुढारी.

Continue Reading स्मार्ट सिटी कंपनीचा मनमानी कारभार कधी थांबणार!