गुजरात धार्जीन्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घराणी संपवली : अनिल गोटे
धुळे : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात ठाकरे विरूध्द ठाकरे, मुंडे विरूध्द मुंडे, पवार विरूध्द पवार, निंबाळकरांच्याविरूध्द निंबाळकर, भोसलें विरूध्द भोसले अशा पद्धतीने भाजपाच्या गुजराथ धार्जीन्या नेत्यांनी मराठी नेत्यांनाच एकामेकाविरूध्द लढवून महाराष्ट्राची वाट लावली अशी टीका आज माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि देशातील राजकारणा संदर्भात धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भारतीय जनता …
The post गुजरात धार्जीन्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घराणी संपवली : अनिल गोटे appeared first on पुढारी.