ना. गिरीश महाजन : पालकमंत्री असताना टोल बंद का नाही केला?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी टोल बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यावर ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी, इशारा देण्यापेक्षा भुजबळांनी त्यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रिपद असतानाच टोल बंद करायला हवा होता, असा टोला लगावला. दरम्यान, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचे, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चांगले संबंध …

The post ना. गिरीश महाजन : पालकमंत्री असताना टोल बंद का नाही केला? appeared first on पुढारी.

Continue Reading ना. गिरीश महाजन : पालकमंत्री असताना टोल बंद का नाही केला?