धर्मांतरणातून राष्ट्रांतरणाचा कुटील डाव रोखण्यासाठी कायद्याची गरज : योगी आदित्यनाथ

जळगाव : उत्तर प्रदेशात कुणी धर्मांतर करु शकत नाही, तेथे असे केल्यास १० वर्षांची शिक्षा आहे. आता तिथे दंगल होत नाही. तसेच गोहत्या केल्यास कठोर शासन केले जाते. आम्ही कुणासोबतही भेदभाव करत नाही. मात्र आमच्या आस्थेला ठेच पोहोचल्यास सहन केलं जाणार नाही. धर्मांतरणाच्या माध्यमातून राष्ट्रांतरणाचा हेतू दिसून येत आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध होऊन धर्मांतरण …

The post धर्मांतरणातून राष्ट्रांतरणाचा कुटील डाव रोखण्यासाठी कायद्याची गरज : योगी आदित्यनाथ appeared first on पुढारी.

Continue Reading धर्मांतरणातून राष्ट्रांतरणाचा कुटील डाव रोखण्यासाठी कायद्याची गरज : योगी आदित्यनाथ

देशात होणारे धर्मांतरणाचे षडयंत्र हाणून पाडा : योगगुरु रामदेवबाबा

जळगाव : हिंदू समाजाने कुणासोबतही भेदभाव केलेला नाही, आम्ही भेदभाव केला असता तर कुठलेही धर्मिय एक पाऊलसुध्दा ठेऊ शकले नसते. आम्ही सहिष्णू आहोत, सर्वांना येथे स्थान दिले आहे. मात्र धोका करुन औरंगजेबपासून अनेक क्रुर शासकांनी जबरीने धर्मांतरण घडवून आणले. आजही तिच क्रुरता यांच्यात दिसून येते. एक श्रध्दाला जाळ्यात ओढून तिचे ३५ तुकडे केले. अशा विधर्मींना …

The post देशात होणारे धर्मांतरणाचे षडयंत्र हाणून पाडा : योगगुरु रामदेवबाबा appeared first on पुढारी.

Continue Reading देशात होणारे धर्मांतरणाचे षडयंत्र हाणून पाडा : योगगुरु रामदेवबाबा

Jalgaon : गोद्री कुंभासाठी पाचशे एकरात साकारली सात नगरे, चार राज्यांचे मुख्यमंत्री येणार

जळगाव : गोद्री (ता. जामनेर) येथे २६ ते ३० जानेवारीदरम्यान पाचशे एकर क्षेत्रात अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ होत आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. देशभरातील संत-महंत, चार राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्रिगण या कुंभाला उपस्थित राहणार आहेत. रोज लाखभर भाविक कुंभात येतील, असा अंदाज असून, त्यांच्या निवास व्यवस्थेसाठी सात नगरांची निर्मिती करण्यात …

The post Jalgaon : गोद्री कुंभासाठी पाचशे एकरात साकारली सात नगरे, चार राज्यांचे मुख्यमंत्री येणार appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : गोद्री कुंभासाठी पाचशे एकरात साकारली सात नगरे, चार राज्यांचे मुख्यमंत्री येणार