नाशिक : बेकायदा सरकारचे विधान संजय राऊतांना पडले महाग!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘हे सरकार तीन महिन्यांत जाणार, मरण अटळ आहे. बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका तुम्ही अडचणीत याल’, असे वक्तव्य केल्याप्रकरणी खा. संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खा. राऊत हे शुक्रवारी (दि.12) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी वक्तव्य करून सार्वजनिक आगळीक …

The post नाशिक : बेकायदा सरकारचे विधान संजय राऊतांना पडले महाग! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेकायदा सरकारचे विधान संजय राऊतांना पडले महाग!