नाशिक : सव्वापाचशे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान

नाशिक : वैभव कातकडे  नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत ७४८ शेतकर्‍यांंचे अपघात झाले असून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या नातेवाइकांना लाभ झाला आहे. या विमा योजनेचे रूपांतर आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेमध्ये करण्यात आले आहे. ही योजना थेट राज्य शासनाकडून राबवली जात आहे. या विमा योजनेच्या लाभासाठी आलेल्या …

The post नाशिक : सव्वापाचशे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सव्वापाचशे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान