नाशिक : बंधार्यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम
नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यात पिकांना पाण्याच्या टंचाईची झळ बसू नये म्हणून पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला ‘मिशन भगिरथी’ असे नाव देण्यात आले आहे. नुकतेच या उपक्रमाचे उद्घाटन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. जर हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी झाला, तर नक्कीच जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम होईल. पिंपरी …
The post नाशिक : बंधार्यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम appeared first on पुढारी.