विभागात ५६ केंद्रे : नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३५ केंद्रांचा समावेश

रोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळल्यानंतर वीकेंडसाठी शहरातील नागरिकांचे पाय ग्रामीण भागात वळायला लागले आहेत. शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात कृषी पर्यटन (Agro Tourism) व्यवसाय वाढण्यास सुरुवात झाली आहे. बळीराजालाही हा पूरक व्यवसाय अर्थार्जनासाठी वरदान ठरत आहे. विभागात एकूण ५६ केंद्रे विकसित झाली असून, जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३५ केंद्रे आहेत. राज्य शासनाने ग्रामीण भागातील विकास आणि त्यातून राज्याचा विकास …

The post विभागात ५६ केंद्रे : नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३५ केंद्रांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading विभागात ५६ केंद्रे : नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३५ केंद्रांचा समावेश

Nashik | ‘नाम’ दूर करणार आदिवासी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष- नाना पाटेकर

नाशिक (जानोरी) : पुढारी वृत्तसेवा नाम फाऊंडेशनने चार खडकवासला होतील एवढे पाणी अडवले असून केवळ महाराष्ट्र नाही तर देशभरात नामचे काम सुरू आहे. दिंडोरी, पेठ, सुरगाणा आदिवासी भागात जेथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे जेथे विवंचना आहेत त्या समजावून घेण्यासाठी मी वारंवार येणार असल्याचे सांगत येथील परिसरात ज्याठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी तलाव, बंधारे, धरण बांधण्यासाठी ‘नाम’ …

The post Nashik | 'नाम' दूर करणार आदिवासी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष- नाना पाटेकर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | ‘नाम’ दूर करणार आदिवासी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष- नाना पाटेकर

नाशिक : सालगडी नसल्याने शेतकरी चिंतातूर; दीड लाख रुपयांचा भाव

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांचे नवीन वर्ष म्हणून ओळख असलेला गुढीपाडवा सण पार पडला. खरिपाच्या हंगामाला सुरुवातही झाली. तरी ग्रामीण भागात सालगडी मिळेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी शेतकरी गुढीपाडवा सणाला शेतातील कामांसाठी सालगड्यांची नेमणूक करतात. परंतु यंदा शेतीत वर्षभर राबणाऱ्या सालगड्यांचे भाव दीड लाखाहून अधिक झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ग्रामीण भागात …

The post नाशिक : सालगडी नसल्याने शेतकरी चिंतातूर; दीड लाख रुपयांचा भाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सालगडी नसल्याने शेतकरी चिंतातूर; दीड लाख रुपयांचा भाव

नाशिक : एकतीस टँकर भागवताय ग्रामीण भागातील तहान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या वाढत्या कडाक्यासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. गावोगावी नैसर्गिक स्रोत कोरडेठाक झाल्याने तेथील ग्रामस्थांना प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सध्या 55 गावे-वाड्यांना 31 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते. नाशिक : मेहुणीशी प्रेमप्रकरणाच्या संशयातून साडूचा खून गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. तापमानाचा पारा …

The post नाशिक : एकतीस टँकर भागवताय ग्रामीण भागातील तहान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एकतीस टँकर भागवताय ग्रामीण भागातील तहान

पिंपळनेर : देवजीपाडा येथे सहा दिवसांआड पाणी अन् तेही फक्त १५ मिनिटेच

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा उन्हाळा ठिकठिकाणी पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. साक्री तालुक्यातील देवजीपाडा या गावालाही पाणीपुरवठ्यासाठी सहा योजना मंजूर झाल्या आहेत. मात्र, या सर्व योजना अयशस्वी झाल्या असून गावात पाणीटंचाई तीव्र प्रमाणात जाणवू लागल्याने सध्या एका शेतातून पाणीपुरवठा सुरू आहे. गावाला सहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. मात्र, हा पुरवठाही अवघा १५ मिनिटे होत असल्याने …

The post पिंपळनेर : देवजीपाडा येथे सहा दिवसांआड पाणी अन् तेही फक्त १५ मिनिटेच appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : देवजीपाडा येथे सहा दिवसांआड पाणी अन् तेही फक्त १५ मिनिटेच

पिंपळनेर : देवजीपाडा येथे सहा दिवसांआड पाणी अन् तेही फक्त १५ मिनिटेच

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा उन्हाळा ठिकठिकाणी पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. साक्री तालुक्यातील देवजीपाडा या गावालाही पाणीपुरवठ्यासाठी सहा योजना मंजूर झाल्या आहेत. मात्र, या सर्व योजना अयशस्वी झाल्या असून गावात पाणीटंचाई तीव्र प्रमाणात जाणवू लागल्याने सध्या एका शेतातून पाणीपुरवठा सुरू आहे. गावाला सहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. मात्र, हा पुरवठाही अवघा १५ मिनिटे होत असल्याने …

The post पिंपळनेर : देवजीपाडा येथे सहा दिवसांआड पाणी अन् तेही फक्त १५ मिनिटेच appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : देवजीपाडा येथे सहा दिवसांआड पाणी अन् तेही फक्त १५ मिनिटेच

जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा बसायला सुरुवात झाली आहे. ग्रामीण जनतेची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. सद्यस्थितीत तीन तालुक्यांमध्ये 17 टँकरच्या सहाय्याने 36 हजार 374 व्यक्तींना पाणीपुरवठा केला जात आहे. कोल्हापूर : आयआयटी-जेईई व नीट परीक्षांसाठी मार्गदर्शन वाढत्या उन्हाच्या कडाक्यासह ग्रामीण भागातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटायला सुरुवात …

The post जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे काळाची गरज: प्रा. डॉ. दासू वैद्य

घनसावंगी: पुढारी वृत्तसेवा: ग्रामीण कथाकार, कादंबरीकार नाटककार व साहित्यिकांमध्ये संस्काराची शिदोरी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सांस्कृतिक व साहित्याचे बीज रोवण्यासाठी साहित्य संमेलन होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. दासू वैद्य यांनी केले. संत रामदास महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन 2022, या संमेलनाच्या …

The post ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे काळाची गरज: प्रा. डॉ. दासू वैद्य appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे काळाची गरज: प्रा. डॉ. दासू वैद्य

नंदुरबार : रेशन धान्य सवलत बंद करण्यासाठी त्यांनी दिला अर्ज

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा एकीकडे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असतांनाही खटाटोप करून खोटी माहिती पुरवून रेशन धान्य सवलत उचलत असल्याचे पाहायला मिळते. परंतु, शासननियमानुसार विहित उत्पन्नापेक्षा उत्पन्न अधिक असल्याचे प्रामाणिकपणे सांगत रेशन धान्य सवलत बंद करण्याचे निवेदन दोन ज्येष्ठ नागरिकांनी दिले आहे. प्रशासनाला हा सुखद धक्का असून केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले …

The post नंदुरबार : रेशन धान्य सवलत बंद करण्यासाठी त्यांनी दिला अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : रेशन धान्य सवलत बंद करण्यासाठी त्यांनी दिला अर्ज