चांदवड तालुक्यात पाण्याअभावी १३ गावे, २५ वाड्यांचा पुरवठा ठप्प
चांदवड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– नवीन पाईपलाईन जोडण्याच्या नावाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ४४ गाव पाणीपुरवठा योजना गेल्या १५ दिवसापासून बंद पडली आहे. परिणामी या योजनेवर अवलंबून असणारे तालुक्यातील ७० गावे तसेच दुष्काळी १३ गावे व २५ वाड्यांना टँकरव्दारे केला जाणारा पाणी पुरवठा देखील बंद असल्याने नागरिकांचे मोठे हाल असून, प्रशासनाप्रती रोष वाढला आहे. ओझरखेड धरणातून …
The post चांदवड तालुक्यात पाण्याअभावी १३ गावे, २५ वाड्यांचा पुरवठा ठप्प appeared first on पुढारी.