डॉ. भारती पवार : इतिहासाने अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली नाही
नाशिक : पुढारी वृत्तसेवा जल, जंगल आणि जमिनीसाठी आदिवासी बांधवांनी संघर्ष केला. देशाच्या उभारणीतही आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. मात्र, इतिहासाने आजही अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली नसल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली. पंढरपूर : ओव्हरलोड ऊस वाहतूक देतेय अपघाताला निमंत्रण आदिवासी विकास विभागाकडून आयोजित …
The post डॉ. भारती पवार : इतिहासाने अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली नाही appeared first on पुढारी.