नाशिक : पाण्याअभावी कळवण तालुक्यात नागरिकांसह पशू-पक्ष्यांचीही दयनीय अवस्था

नाशिक (कळवण) : बापू देवरे आदिवासी बांधवांनी धरणे व्हावे, पाण्याची साठवण व्हावी, यासाठी शासनाला जमिनी दिल्या. त्याच आदिवासी बांधव व जनतेच्या घशाला कोरड पडली, तरी धरण उशाला असून पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या पाण्यावर तालुक्यातील जनतेपेक्षा अन्य तालुक्यांतील जनतेचा अधिकार शासनाने लादल्याने पाणी असूनही ते मिळविण्यासाठी शासन यंत्रणेच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आदिवासी जनतेवर …

The post नाशिक : पाण्याअभावी कळवण तालुक्यात नागरिकांसह पशू-पक्ष्यांचीही दयनीय अवस्था appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्याअभावी कळवण तालुक्यात नागरिकांसह पशू-पक्ष्यांचीही दयनीय अवस्था