दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा एप्रिलच्या प्रारंभीच जिल्ह्यातील धरणांचा जलसाठा खालावला आहे. जिल्ह्यातील २४ प्रमुख धरणांत केवळ २९.८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात निम्म्याहून कमी साठा उपलब्ध आहे. धरणांची पाणीपातळी खालावल्याने सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यात यंदाच्या वर्षी उन्हाचा तडाखा अधिक आहे. तापमानाचा पारा थेट ४० अंशांपर्यंत जाऊन पोहोचला. परिणामी अवघ्या …

The post दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई appeared first on पुढारी.

Continue Reading दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई

Nashik | जलरथाव्दारे राज्यभर जलसाक्षरता साध्य होणार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील जलसंधारणाची कामे अतिशय योग्य पद्धतीने सुरु आहेत. जलयुक्तशिवार आणि जल जीवन मिशनमुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या कमी होईल. राज्यात जलसाक्षरता करण्यासाठी जलरथाची मोहीम आखण्यात आलेली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात या जलरथांद्वारे जलसाक्षरता होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शासनाच्या जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) व जलयुक्त शिवार …

The post Nashik | जलरथाव्दारे राज्यभर जलसाक्षरता साध्य होणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | जलरथाव्दारे राज्यभर जलसाक्षरता साध्य होणार

पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा मे महिन्यातील उन्हाचा पारा वाढला असून, साक्री तालुक्यामधील धरणातील पाण्याची मागणी नदीकाठची गावांकडून होत आहे.   तर पिंपळनेच्या लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तसेच जामखेली ३१, वीरखेल १८ तर शेलबारी धरणात  अवघा दाेनच टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी धरणातील पाण्याची परिस्थिती पाहता काही अंशी …

The post पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा

पाणी पुरविण्यासाठी नाशिक मनपाला करावी लागणार कसरत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘अल निनो’च्या संकटामुळे मान्सून आगमन लांबणीवर पडण्याची चिन्हे पाहता महापालिकेला येत्या 31 जुलैऐवजी ऑगस्टअखेरपर्यंत गंगापूर धरणातील पाणी पुरवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा व पुढील चार महिने नाशिककरांची तहान भागविण्याचे गणित जुळवताना तब्बल 600 दलघफू पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे पाणीकपात अटळच मानली जात असून, पुढील चार महिन्यांत 24 दिवस …

The post पाणी पुरविण्यासाठी नाशिक मनपाला करावी लागणार कसरत appeared first on पुढारी.

Continue Reading पाणी पुरविण्यासाठी नाशिक मनपाला करावी लागणार कसरत

नाशिक : गिरणा धरणाची वाटचाल शतकाकडे ; इंतकं भरलं

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरणार्‍या महाकाय गिरणा धरणात 92 टक्के जलसाठा झाला आहे. जुलै महिन्यातच झालेला हा जलसंचय आगामी दोन महिन्यांतील पर्जन्यमानाचा अंदाज घेत विसर्ग करून नियंत्रित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 16) धरणाचे गेट नंबर एक व सहा हे एक फुटाने उघडण्यात आले होते. रविवारी अजून …

The post नाशिक : गिरणा धरणाची वाटचाल शतकाकडे ; इंतकं भरलं appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा धरणाची वाटचाल शतकाकडे ; इंतकं भरलं

नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मागील 10 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूरसह अन्य धरणांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रमुख 24 धरणांमधील उपयुक्त साठा 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. सद्यस्थितीत 19 प्रकल्पांतून विसर्ग केला जात आहे. पावसाने केलेल्या कृपावृष्टीमुळे जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्याकडे पाठ फिरविली. मात्र, गेल्या …

The post नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा