मुख्यमंत्र्याची मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा; ओतूर-जामशेत धरणाची केली पाहणी

कळवण; पुढारी वृत्तसेवा : नाशिकवरून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाल वादळाच्या लॉग मार्चची सरकार दखल घेतली असून मुख्यमंत्र्यानीही मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आहे. यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्याच्या एका शिष्टमंडळाने नाशिकच्या कळवण भागातील आदिवासी तालुक्याला भेट देत शेतकरी, ग्रामस्थ यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. चर्चेनंतर या अहवाल शासनाला …

The post मुख्यमंत्र्याची मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा; ओतूर-जामशेत धरणाची केली पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्र्याची मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा; ओतूर-जामशेत धरणाची केली पाहणी