नाशिक : वाद वराडीने पुसला ‘कायमस्वरुपी दुष्काळी’ शिक्का

नाशिक : वैभव कातकाडे दरवर्षी फेब्रुवारी महिना संपला की, चांदवड तालुक्यातील वाद वराडी गावच्या महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू व्हायची. मार्च, एप्रिल महिन्याच्या त्या तप्त उन्हात पाण्याने कासावीस झालेले गाव कुठेतरी आपल्या हक्काचे पाणी मिळेल या आशेवर कोसो दूर जाते. शासन स्तरावरून टँकरची व्यवस्था केली जायची. पण, टँकरची वाट बघण्यातच दिवस जायचा. मात्र, शासकीय यंत्रणेने लोकप्रतिनिधी …

The post नाशिक : वाद वराडीने पुसला 'कायमस्वरुपी दुष्काळी' शिक्का appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाद वराडीने पुसला ‘कायमस्वरुपी दुष्काळी’ शिक्का

नाशिक : अखेर जिल्हा झाला टँकरमुक्त ; प्रशासनाकडून 34 टँकर बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरू असून, नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. धरणांच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.12) सात तालुक्यांतील 34 टँकर बंद केले. त्यामुळे जिल्हा टँकरमुक्त झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबलेल्या पावसाने सर्वत्र चिंतेचे ढग तयार झाले होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात 40 गावे आणि वाड्यांमधील ग्रामस्थांना 34 टँकरच्या …

The post नाशिक : अखेर जिल्हा झाला टँकरमुक्त ; प्रशासनाकडून 34 टँकर बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर जिल्हा झाला टँकरमुक्त ; प्रशासनाकडून 34 टँकर बंद