नाशिक : अवकाळीने हरवली टरबुजाची लाली!

लासलगाव : पुढारी वृत्तसंस्था पारंपरिक पिकांना फाटा देऊन निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील मच्छिंद्र कारभारी टोपे या शेतकर्‍याने घेतलेले टरबुजाचे पीक अवकाळीने हिरावल्याने मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. सातारा : वळवाचे थैमान; दुसऱ्या दिवशीही गारपीट; शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला अवकाळीपूर्वी टरबूज चांगल्या अवस्थेत होते. ही शेती गारपिटीपासून वाचल्याचेही दिसून येत होते. आतून भडक लाल …

The post नाशिक : अवकाळीने हरवली टरबुजाची लाली! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीने हरवली टरबुजाची लाली!