२०१७ नंतर मार्च ठरला नाशिक जिल्ह्यासाठी ‘हाॅट’
नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालूवर्षी नाशिकमध्ये उष्णतेचा दाह जाणवत असून, मार्च महिन्यात सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ झाली. त्यामुळे २०१७ नंतर कधी नव्हे ते मार्च महिन्यात जिल्ह्यात पारा चाळिशीच्या जवळ पोहोचल्याने अंगाची लाहालाही झाली आहे. उष्णतेचा दाह वाढल्याने जिल्हावासीय हैराण झाले आहेत. त्यामुळे उन्हापासून काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाकडून …
The post २०१७ नंतर मार्च ठरला नाशिक जिल्ह्यासाठी 'हाॅट' appeared first on पुढारी.