Nashik : चिंताजनक : जिल्ह्यातील धरणांमध्ये उरला फक्त ‘इतका’ पाणीसाठा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबत जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात सातत्याने घट होत आहे. सद्यस्थितीत प्रमुख २४ प्रकल्पांमध्ये अवघा ३९ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. अल निनोचे संभाव्य संकट बघता जिल्ह्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. यंदाच्या वर्षी देशावर अल निनोचे संकट घोंगावते आहे. अल निनोचा प्रभाव राहिल्यास त्याचा विपरीत परिणाम मान्सूनवर हाेण्याची दाट शक्यता …
The post Nashik : चिंताजनक : जिल्ह्यातील धरणांमध्ये उरला फक्त 'इतका' पाणीसाठा appeared first on पुढारी.
Continue Reading
Nashik : चिंताजनक : जिल्ह्यातील धरणांमध्ये उरला फक्त ‘इतका’ पाणीसाठा